Posts

Showing posts from August, 2023

जीवन सुंदर आहे जगायला शिकायच !!!!

ज्येष्ठांचा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे पण अध्याप कोणीही ते सोडविण्यासाठी प्रयत्न करीत नाही ही वस्तुस्थिती आहे. सामाजिक संस्था अणि सरकार दरबारी कोणीही काहीही करीत नाही तरी सरकारने तातडीने कामे करावीत असे माल वाटते. आपण आपल्या मनःशांतीसाठी आपल्या पद्धतीने कामे करावीत व आपल्या पद्धतीने जगायला शिकणे अपरिहार्य आहे असे मला वाटते.  कुठे व्यक्त होऊन समजून घेतले तर आयुष्य "भावगीत "आहे. किती ताणाय चे अणि कधी नरमाईचे हे उमजले तर आयुष्य "निसर्ग "आहे.  किती आटवावे अणि काय विसरायचे हे जमले तर आयुष्य हे "इंद्रधनुष्य "आहे. किती हसावे अणि केव्हा हसायचे हे ओळखले तर आयुष्य "नंदनवन "आहे. यशस्वी भरपूर जण असतात पण समाधानी फार कमी असतात. स्वताचे अस्तित्व निर्माण करण्याची क्षमता ही काष्ट,मेहनत, संकटे याचे भान रहात नाही. आयुष्यातील काही शन हे एकांतात घालावीत तिथेच खरा संवाद स्वतःशीच होताना दिसत असतो. भावना समजायला साथ ही लागतेच त्याप्रमाणेच मन जुळवून यायला हृदयाची हाक लागतेच.  0संपत्ती अणि स्थिती ही तात्पुरती मोठी बनवते तर "माणुसकी "अणि "नैतिकता ...

वरीष्ठ नागरिकां साठी हिरानंदानी हॉस्पिटल मध्ये कार्यशाळा आयोजित!!!!

वरीष्ठ नागरिकांना अधिक सकारात्मक जागृतीसाठी हिरानंदानी हॉस्पिटल pawai येथे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांनी उत्तम प्रतिसादाबद्दल अभिनन्दन केले गेले व त्यांनी सर्वांचा सत्कार करण्यात आला.  प्रथम डॉ. प्रियांका नाडकर्णी यांनी ज्येष्ठांचा प्रश्नावर चर्चा केली व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. योग अणि शारीरिक कसरतींचा रोजच्या जीवनात करण्यात आले तर उत्तम होईल. संपूर्ण दिवस काही ना काही करीत रहा जेणेकरून आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण होईल अधिक सकारात्मक विचार केला तर तो एक चांगला पर्याय ठरू शकतो. डॉ. ऑस्ट्रियन फर्नांडिस हे मानसशास्त्र चे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या वयात आपली आवड जपून कामे करावीत जेणेकरून आपल्या मनःशांतीसाठी व अधिक सकारात्मक जीवन जगत आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो हे त्यांनी उदाहरणे देऊन कसे ते सांगितले.  डॉ शरद शेट्टी हे नामांकित दंत वैद्यक असे कार्यरत आहेत. ज्येष्ठांचा प्रश्नावर चर्चा केली व सकाळी व रात्री दोन वेळा दात घासत रहा जेणेकरून आपण यशस्वीपणे अधिक वर्षे जगाल.तोंडात जास्तं जंत...

प्लास्टिक बंध कायमची बंदी घालण्यात आली तर!!!!

सरकार आता कायमची बंदी घालण्यात यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करणार आहे ती प्रत्येकाला अमलबजावणी करावी लागेल असे सरकारी पातळीवर सुरू आहे तरी माझी एक विनंती आहे की दुधाची पिशवी ही प्लास्टिक बंध द्यावी लागणारी आहे तरी सरकारने बाटलीत भरून ती प्रत्येकाला देण्यात आली तर बरे होईल. संपूर्ण प्लास्टिक बंध करणे हे काम जनजागृती करण्यात येणार असेल तर ते बरेच होईल असे मला वाटते तरी सर्वाना बांबूच्या फोल्ड करून देणारे बॅग्स देण्यात आले तर economy नक्कीच वाढेल आणि नक्कीच प्रगती करेल असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे तरच प्लास्टिक बंध होईल. लोकांना पाच हजार दंड वसूल न करता सकारात्मकता निर्माण करणार असाल तर बरे होईल असे मला वाटते तरी महाराष्ट्रात शासनाने सहनशीलता दाखवून कामे करावीत आता निवडणुका जवळ आल्या आहेत तरी मोफत खादी ग्रामोद्योग महामंडळाचे वस्तु देऊन प्लास्टिक बंध करावी.प्रसाद तुळशीराम मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879. 

अपोलो हॉस्पिटलमध्ये कॅन्सर उपचारासाठी दाखल !!!!

अपोलो हॉस्पिटलमध्ये कॅन्सर उपचारासाठी आधुनिकीकरण उपचार सुरू करण्यात आले आहेत त्याचे उदघाटन आज 19th ऑगस्ट रोजी अपोलो कॅन्सर सेंटर CBD बेलापूर नवी मुंबई Tel-022 62806280/33503350.या वेळी उपस्थित अनेक नामांकित डॉक्टर उपस्थितीत होते. महिलांना त्यांच्या मनात निर्माण होणारी भीती वाटत असते ती फक्त भीती निर्माण होऊ न देता आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता तयार करून देण्यात येणार आहे असे डॉ नीता नायर डायरेक्टर अपोलो सेंटर हेड, नेक कॅन्सर. महिलांना स्वतः कशा पद्धतीने आपली तपासणी करावी लागते आहे त्याची माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती ती प्रत्येकाला देण्यात आली होती त्यामुळे प्रतेक महिला ना चिकित्सेसाठ े की तळागाळापर्यंत महिलांसाठी णे जाणे सहज शक्य होणार आहे.  डॉ रिचा बन सल यांनी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण अपोलो कॅन्सर सेंटर मध्ये घेण्यात येते असे त्या म्हणाल्या त्या प्रतिष्ठा स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत अणि रोबोटिक्स surgeries करण्यात निष्णात आहेत.  तरी प्रतेक महिला ना चिकित्सेसाठी जरूर भेट दिली तर उत्तम होईल अस...

पंतप्रधान मोदी जी एक बँक एक देश करावे !!!!

सर्व बॅंका आता पाच दिवस म्हणजे 20 दिवस उघडे व 10 दिवस सुट्टीत असे असेल तर सर्व बॅंका आता एक बँक एक राष्ट्र करण्यात आले तर बरे होईल असे मला वाटते.वरीष्ठ नागरिकांना कमीतकमी 10% इंट्रेस्ट देण्यात आले तर economy नक्कीच वाढेल बँक अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे करतील.सर्व ठेवी या RBI पोर्टल वर रजिस्टर केले गेले तर ते वरीष्ठ नागरिक यांना सोईस्करपणे होईल असे मला वाटते तरी RBI अमलबजावणी करावी तरच economically इंडिया पुढे जाऊन प्रगती करेल असे मला वाटते. बॅंका मधील कामकाजाची माहिती व्हावी व अधिक सकारात्मक कामे करून घेण्यासाठी बॅंका वर वचक बसेल जेणेकरून कामकाजाची माहिती मिळेल. तरी आपण एक राष्ट्र एक बँक करावीत असे मला वाटते. प्रसाद तुळशीराम मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879. 

नितीन देसाईंचे स्मारक म्हणुनच ND स्टुडिओ असावे असे मला वाटते.

नितीन देसाई यांनी जे उभारले आहे हा स्टुडिओ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मालक मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली हा स्टुडिओ उभारला आहे तरी माझी एक विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने त्वरीत ताब्यात घेऊन चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी आशा व्यक्त करतो व हीच नितीन देसाई यांना उचित अशी श्रध्दांजली होईल व हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घेऊन त्यांची कायमस्वरूपी स्मारक उभे केले गेले तर ते नक्कीच बरे होईल असे मला वाटते. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा कडून अनेकदा कामे करून घेतली व त्यांची प्रशंसा केली होती त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता हे ही तितकेच महत्वाचे आहे तरी माझी एक विनंती आहे की त्यांचे कायमस्वरूपी स्मारक व हा ND स्टुडिओ त्यांचे नाव असावे असे मला वाटते. प्रसाद तुळशीराम मांजरेकर. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. नेरूळ नवी मुंबई मोबाईल 9819180879. 

महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त!!!!!

महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे याला कारण म्हणजे गरिबी आणि रोजगाराच्या शोधात असताना मोठी फसवणूक होताना दिसते. समाजात महिलांना कमी दर्जा प्राप्त होताना दिसत आहे. महिला हे एक आर्थिक नुकसान असे समजून घरातीलच लोक तिची ससेहोलपट करीत असतात आणि वेळ प्रसंगी तिची पैशासाठी विकली जाते कित्येक मुली मसाज सेंटर, बिअर बार, कॉल सेंटर वर कामे करताना दिसतात असे असेल तर महिला पाच वर्षात चौदा लाख बेपत्ता झाले हे सरकारचे अपयश आहे तरी सरकारने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आले तर बरे होईल असे मला वाटते.आर्थिक परिस्थिती चांगली नसते अशा वेळी अनेक पालक पैशासाठी सौदा करताना दिसतात तसेच मूलही पैशासाठी पळून जाताना दिसतात जेणेकरून कुटुंबावर व समाजावर ओझे कमी होईल आणि आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटका होईल ही तीव्र भावना असते तरी महाराष्ट्र शासनाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिले तर याला नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. महिलांना त्यांच्या घरी जर त्रास होत असेल तर त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी टास्क फोर्स असावा असे मला वाटते जेणेकरून महिलांना सुरक्षितता मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे...