Posts

Showing posts from September, 2023

मोदी जी यांनी इंडिया चे भारत करावे!!!!!

Image
भारत हा जगातील सर्वात मोठा हिंदू राष्ट्र आहे व जगात सर्वात जास्त बुद्धी ने हुशार म्हणजेच हिंदू हा जगातील एकमेव महागुरू आहे. तरी मोदी जी यांनी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण India चे भारत करू. भारता ला संस्कृती आहे ती प्रत्येक राष्ट्राला नाही तरी सरकारने तातडीने पावले उचलावीत असे माल वाटते कारण ठाम निश्चय अणि स्वतः वर विश्वास असलेले मूठभर लोक ही ईतिहास बदलू शकतात असे महात्मा गांधी म्हणतात ते मोदी जी नक्कीच करू शकतात हे मानसशास्त्र उमजले तर India चे भारत करू शकतो असा विश्वास मला वाटतोय.नगण्य हून नगण्य अशा प्रतेक नागरिकाच्या, हक्काचे संरक्षण करणे, हेच सरकार च्या असण्याचे एकमेव प्रयोजन आहे तरी माझी एक विनंती आहे की आपण आपल्या इंडियाचे नाव भारत करणे आवश्यक आहे असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे भारत करू शकतो असे मला वाटते. स्वामी विवेकानंद म्हणत विकासाची दिशा ही अंतर्मना तून बहिर मना कडे अशीच असावयास हवी तरच इंडिया चे भारत नक्की आपण यशस्वीपणे करू शकतो असे मला वाटते तरी मोदी जी यांनी अधिक सकारात्म...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस वर्षे आरक्षणाची मागणी केली होती.!!!!

आज भारत देशातील सर्व जण आरक्षण मागित आहेत ही एकप्रकारे शोकांतिकाच आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त वीस वर्षे साठी आरक्षणाची मागणी केली होती त्यामुळे अनेकांना शिक्षण व प्रशिक्षण व नोकरी मिळेल व हे आरक्षण विधेयक मंजूर होऊन पंचाहत्तर वर्षे झालीत तर आता मराठय़ांच्या मागणाऱ्यांना तुम्ही काय देणार आहात असे असेल तर हुशार विद्यार्थी परदेशात जाऊन तिथेच स्थायिक झाले आहेत ही एकप्रकारे शोकांतिकाच आहे तरी माझी एक विनंती आहे की आपण आरक्षणाची मागणी रद्द करून जे कोणी यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत त्यांची शैक्षणिक व आर्थिक स्थिती पाहून नोकरी देण्यात यावी जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण होईल अधिक सकारात्मक विचार केला तर आरक्षणाची गरज भासणार नाही असे मला वाटते. आरक्षण ही एकप्रकारे भिक देणे आहे असे न होता आत्मसन्मान चि खरी गरज आहे तरी परदेशात जाऊन तिथेच स्थायिक झालेल्या लोकाना तुम्ही भारतात परत कधी आणणं हे मानसशास्त्र उमजले तर नक्की भारत प्रगती करेलच असे माल वाटते. आरक्षण देऊन भारत देश कंगाल होईल प्रगती करणार नाही तरी सर...

प्रतेक गणेशोत्सव मंडळाने अथर्वशीर्ष करावे!!!!

गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आणि मग ते बरेच वर्गणी गोळा करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते म्हणजेच मोठे देखावे, ढोल ताशा, dj वर नाचणे असे न होता अथर्वशीर्ष हे प्रतेक गणेशोत्सव मंडळाने अथर्वशीर्ष आयोजन करावे असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण होईल अधिक सकारात्मक विचार करून अथर्वशीर्ष आयोजन करण्यात यावे असे आवाहन गणेशोत्सव मंडळाने स्विकारावे जेणेकरून धार्मिकतेचा प्रसारासाठी अथर्वशीर्ष प्रतेक घरी व गणेशोत्सवात साजरे करण्यात आले तर समाजात सकारात्मकता निर्माण होईल अधिक प्रमाणात ती जोपासना करणे आवश्यक आहे असे मला वाटते तरी महाराष्ट्रात अथर्वशीर्ष प्रसारासाठी अथर्वशीर्ष करणे आवश्यक आहे असे मला तरी वाटते. मनोरंजन म्हणून भजने, कीर्तने करण्यात आली तर बरे होईल अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे जीवनात सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण होईल अधिक बळ मिळाले. प्रसाद तुळशीराम मांजरेकर. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879.