Posts

Showing posts from January, 2024

अयोध्या मधील राम मंदिराचे स्वप्नं साकार झाले पण रामराज्य कधी करणार आहात??

अयोध्या मधील राम मंदिराचे स्वप्नं साकार झाले आहे पण सावरकरांच्या विचारांचे अखंड भारत करणे आवश्यक आहे असे मला वाटते तरी मोदी जी असे पर्यन्त करणे आवश्यक असल्याचे आहेतरच इंडिया चे भारत होणे आवश्यक आहे असे मला वाटते. जागतिक पातळीवर भारत हा जगातील सर्वात पृथ्वीवर जन्मलेला प्रथम देश हा भारत देश आहे. आता भारत आर्थिक महासत्ता कधी होणार आहे हे पाहणे गरजेचे आहे रुपया चे किम्मत ही ऐंशी पैसे आहेत ती दहा रुपये कधी होणार आहे. आपली अर्थव्यवस्था ही जगात तिसरी होणार आहे ती कशी होणार आहे ?मे 2023 मध्ये दीड लाख विद्यार्थी परदेशात गेले आहेत ते बरेच काही सांगुन जाते ईथेच शिकून ईथेच नोकरी मिळणेही मुश्कील झाले आहे असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक विचार करून भारताची जगात प्रतिमा उंचावेल यांची खबरदारी घेतली पाहिजे तरच हा देश आर्थिक महासत्ता होईल.जे परदेशात जाऊन तिथेच स्थायिक झालेल्या लोकाना आपण कधी भारतात आणणं व त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांना नोकरी व व्यवसाय साठी मदत करणार आहात हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तरी माझी एक विनंती आहे की आपण आरक्षण विधेयक रद्द करण्यात यावा असे म...

मोदी यांच्या भेटीनंतर लक्षद्वीप व मालदीवचे महत्व वाढणार!!!!!

भारत हा जगातील सर्वात पृथ्वीवर जन्मलेला प्रथम देश आहे व तो जगात विश्वात टॅलेंट आहे. भारत हा जगातील एकमेव महागुरू आहे असे मला वाटते तरी मोदी जी यांनी दहा वर्षात जे काम व जनजागृती केली याला कोणीही बरोबरी करू शकत नाही त्यांची प्रतिमा व प्रतिभा या मुळे ते यशस्वीपणे कामे पूर्ण करण्यात तरबेज आहेत त्यांची काम करण्याची पद्धत ही एकप्रकारे कशाने तरी भारताचे नाव व प्रतिमा उंचावेल यांची जबाबदारी घेतली याचे उदाहरण म्हणजे "राममंदिर " याची निर्मिती ही फक्त बीजेपी करू शकते हे त्यांच्यातील नेतृत्व गुणात दिसले. मोदी जी हे भारताचे रोल मॉडेल आहेत हे संपूर्ण जगाला माहीत झाले आहेत. मी मॉस्को, रशिया येथे गेलो होतो तेव्हा मोदी यांच्या कामाची प्रशंसा केली होती त्यामुळे मोदी जी कुठेही गेले तरी ते भारताचे महत्व नक्किच वाढवणार यात मुळीच शंका नाही. पुढील पाच वर्षांत भारत नक्की तिसरा क्रमांक पटकावत विश्वात "विश्व गुरू " होणार आहे असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद दिला व कामे करावीत जेणेकरून कॉस्ट कट करुन अधिक कामे करावीत व बचत करून कुटीर उद्योग व गाई पाल...