Posts

Showing posts from July, 2023

चला नाटक समजाऊन घेऊ या.

"प्रारंभ"कला अकॅडमी अणि प्रारंभ परिवार चा संस्थापिका संचालिका डॉ. अरुंधती भालेराव व महाराष्ट्र टाइम्स कल्चरल क्लब, पुण्यछ डॉट कॉम अणि ठाणे महानगरपालिका ह्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता तो रसिक प्रेक्षकां साठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला होता जेणेकरून नाटक समजाऊन घेणारा जानकर प्रेक्षक तयार वाहवा हा प्रमुख उद्देश होता. रसिकांनी नाट्यगृहात जाऊन नाटक सातत्याने अणि जाणते पनी बघत, ऐकत रहावे हीच इच्छा जेणेकरून लेखकाना कलावंताना प्रोत्साहन व बळ देण्यासाठीच असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाटक होते विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित सैन्य स्थ ज्वालामुखी लेखक-- डॉ. प्रदीप ढ वळ. दिग्दर्शक-- श्रीनिवास ओक  कलाकार-- प्रविण पाचपुते, योगेश कुमावत, सोनाली सबनीस, सान वि ओक, अंशुम न म्हैसकर, विशाल मेटे, श्रीनिवास ओक यांनी खूप खूप छान वाचण्यात व नाटकं वाचण्यात रंगत आणली जेणेकरून अभिनयाची चव येते होती व कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत आणली होती सर्वांचे मनापासून अभिनंदन केले गेले व पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध लेखक प्राध्यापक डॉ प्रदीप ढ वळ यांनी सां...

खड्डे की भ्रष्टाचार चे अड्डे!!!!

पावसाळा सुरू झाला की रस्ता आहे की रस्तावर खाडय़ा निर्माण होताना दिसतात. काही ठिकाणी तर पाणी नेहमीच तुंबलेल्या असते मी हे सर्व पन्नास वर्षे पाहत आहे तरी आत्ता या साठी सदस्याचे आणि कमिटी नेमून प्रतेक विभागात,जिल्ह्यात, राज्य शासनाने जाहीर करण्यात आलेल्या अजेंडा प्रमाणे कामे पूर्ण केली आहेत का? नसतील तर कारवाईचा बडगा उगारला तर बरे होईल असे मला वाटते. जे मटेरियल वापरतात त्याची माहिती देण्यात आली तर बरे होईल असे मला वाटते. विरोधीपक्ष यांनी अधिक माहितीसाठी चहा पाणी वर बहिष्कार टाकला तर बरे होईल असे मला वाटते. नागपूर जिल्ह्य़ात रस्ते उत्तम असतात तर मुंबईत असे का होते याची सकल चौकशी करावी लागेल आणि त्यासाठी आवश्यक ते बदल करून ठेकेदाराला 30% रकमेची व बँक गॅरंटी असेल तरच कामे देण्यात यावी. नाहीतर मग ब्लॅक लिस्ट मध्ये नावे जाहीर करून वाळीत टाकणे हे उत्तम समन्वय रहावा म्हणून हे तातडीने राबविण्यात आले तर बरे होईल असे मला वाटते. नगरसेवक, आमदार, खासदारांना जबाबदार्‍या देईनच कामे पूर्ण करण्यात यावीत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मला वाटते. आयुक्त हे आयएएस अधिकारी असून असे प्रकार घडतात हे भारत देशात...

सावरकर यांचे नवी मुंबई महापालिकेने वस्तु उभारावी!!

सावरकर यांनी म्हटले आहे की मला विसरले तरी चालेल पण माझे विचार व माझे मत हे कायमचे कोरले गेले आहे ते अधिक प्रमाणात समाजात पसरणे फार गरजेचे आहे. त्या साठी त्यांची वस्तू नवी मुंबई महापालिकेने जागा देऊन चार मजली इमारत उभी केली गेली तर ती एक प्रकारची सावरकरांच्या साहित्य, काव्य, कादंबरीकार, नाटककार, गजल यांची तरुण पिढी ला नक्की ओळख करून दिली तर ती व्यक्ती किती मोठी होती हे समजेल. सावरकर यांनी अकरा वर्षे अंदमानात कैदेत भोगली व जिवंत राहिले ते सावरकर काव्यात्मक लिखाण करीत असत ते खरे योद्धा होतेच त्या साठी भारत सरकारने "भारत रत्न" देऊन त्यांचा व महाराष्ट्रा चा गौरविण्यात आले तर उत्तम होईल असे मला वाटते. सावरकर योद्धा होते पण ब्रिटिश सरकारने त्यांना कायमचे वाळीत टाकले होते. सावरकर हे तेज, तप, त्याग, तत्त्व, तर्क,तीर,तलवार, अणि तरुण असे असताना नवी मुंबई महापालिका प्रशासनाने व महाराष्ट्र शासनाने उचित असे चार मजली इमारत उभी केली गेली तर ती एक प्रकारची सावरकरांच्या विचारांची ओळख तरुण पिढी ला होईल.  प्रसाद तुळशीराम मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई.  मोबाईल 9819180879....

लोकमान्य टिळक पुरस्कार मोदी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे

लोकमान्य टिळक पुराणकारांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली कामा बदल देण्यात आला आहे.  खालील माणूसही वर पर्यंत जाऊन देशाचीही सेवा करू शकतो हे पंतप्रधानांनी मोदी यांनी दाखवून दिले आहे हे लक्षात घेऊन त्यांची पुराणकारांनी सन्मानित करण्यात आले आहे तरी माझी एक विनंती आहे की तळागाळापर्यंत मोदी यांची कामाची माहिती दिली तर ते उत्तम समन्वय साधून  प्रगतीचा आढावा घेण्यात आला तर बरे होईल असे मला वाटते. मोदी यांची कामाची पद्धत तळागाळापर्यंत समजली तर ती एक क्रांतिकारी ठरेलच स्वतंत्र हा माझा हक्क आहे अणि तो मी मिळवणारच असे लोकमान्य टिळक गर्जना देत होते ते मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली सिद्ध झाले आहे अशी प्रगती भारताची आर्थिक प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्याला लोकांची मते मिळाली तर नक्की 2024 साली मोदी जी निवडून येतील असे मला वाटते.  प्रसाद तुळशीराम मांजरेकर. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879. ईमेल prasadmarathonrunner@gmail.com. 

राजकारणात राम राहिला नाही!

साधायची संधी दिली की कोण ही कोणत्या तरी पार्टी जातांना दिसत आहे काहीना एडि चि भीती वाटते आहे असे असेल तर हे सगळे जण आपलीच पोळी गरिबांच्या पाटी वर भाजून घेत आहेत असे मला वाटते. तरी हे सरकार बरखास्त करण्यात आले तर बरे होईल असे मला वाटते. लोकांच्या मनात द्वेष निर्माण झाला आहे तरी माझी एक विनंती आहे की तळागाळापर्यंत सर्वांना समान संधी व वैद्यकीय शिक्षण मदतही पोहोचली पाहिजे तरच नवल महाराष्ट्रा चित्र बदलेल असे मला वाटते. सद्या दोन शिवसेना व दोन राष्ट्र वादी आहेत असे असेल तर कुटला प्रगतीचा वेग वाढणार आहे हे कोल्हे सरकार आहे तरी माझी एक विनंती आहे की तळागाळापर्यंत प्रगतीचा आढावा घेण्यात आला तर बरे होईल. प्रसाद मांजरेकर पत्रकार व  सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई  मोबाईल 9819180879