Posts

Showing posts from December, 2023

प्रतेक पोलिस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकां साठी वेगळा कक्ष सुरू करण्यात यावा!!!!!

माननीय मुख्यमंत्री व पोलिस अधिक्षक,  महोदय,  मुंबईत 13 जुलै 2023 रोजी माननीय पोलिस आयुक्त श्री विवेक फणसाल कर जी यांनी जेष्ठ नागरिकांचा एक आनंद मेळावा भोईवाडा येथील पोलिस सभागृहात आयोजित केला होता. यामधे मुंबईतील जवळपास तीनशे जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या दरम्यान पोलिस आयुक्तांनी असे जाहीर केले होते की मुंबईत मध्ये प्रतेक पोलिस स्टेशन मध्ये जेष्ठ नागरिकां साठी एक वेगळ कक्ष सुरू केला जाईल व त्या मध्ये ज्येष्ठांचा प्रश्नावर व समस्ये चे निराकरण केले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते त्याची अंमलबजावणी केली आहे का ते माहीत करून घेणे हे प्रतेक जेष्ठ नागरिकांचा हक्क आहे आता तर वीस टक्केवारी ही जेष्ठ नागरिकांचा आहे तरी माझी एक विनंती आहे की मुंबईत व नवी मुंबई मध्ये असे कक्ष त्वरित सुरू करण्यात आले तर बरे होईल असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो असे मला वाटते तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठांचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी असे कक्ष महाराष्ट्रात प्रतेक पोलिस ठाण्य...

2024 मध्ये भाजपा येणार हा भ्रम असून जनताच निर्णायक ठरणार !!!!

मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार ने गेली दहा वर्ष सत्ता केली पण समाधानी कोणीही नाही असे मला वाटते अजून लोकाना पंधरा लाख दिले नाहीत. 370 कलम काश्मीर राज्यातील रद्द करण्यात आले पण अद्याप तेथील परिस्थिती बदलली नाही तिथे जाऊन तिथेच स्थायिक झालेल्या लोकाना अध्याप रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. काश्मीर ब्राह्मण यांची वाताहात झाली होती ती अजून तशीच आहे तरी माझी एक विनंती आहे की आपण प्रथम त्यांची संख्या जास्त कशी करायची याचा विचार केला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता तयार करून पाक ने हडप केलेला प्रांत घेऊन आपल्या पक्षाची ताकद दाखवून दिली तर बरे होईल असे मला वाटते. इतर पक्षांना Ed दाखवून व आपण कसे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे असे सांगणे म्हणजे स्वतः बदल अधिक आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते. स्वतःशी प्रामाणिक राहून प्रसिद्ध न घेता लोकांची सेवा करून भारताची जगात प्रतिमा निर्माण करण्याची जबाबदारी घेतली तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो व भारत हा विश्व गुरू होऊ शकतो असे मला वाटते. त्यासाठीच बलिदान, शौर्य,त्याग, देशभक्तीची, देशप्र...