Posts

मराठी भाषा ही जागतिक ग्लोबल भाषा!!!!!

प्रतेक वर्षी आपण मराठी भाषा दिवस साजरा करण्यात येत असतो. मराठी भाषा चां इतिहासात जागतिक पातळीवर अस्तित्वात आहे व ती जगात मोठया प्रमाणात बोलली जाणारी एक भाषा आहे. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक लढाया अनेक देशा विरुद्ध लढाया करायला फक्त एक राजा होता तो म्हणजे शिवाजी राजे हे मानसशास्त्र उमजले तर नक्की मराठी भाषा जागतिक स्तरावर बोलणारी व अधिक प्रमाणात अभ्यासली जाणारी भाषा आहे. रशियन व्याकरण व मराठी व्याकरण या मध्ये बरेच साम्य आहे त्या साठी मी रशिया भेट सुधा दिली. नावा प्रमाणे मराठी भाषा ही महान आहे व महाराष्ट्र राज्य सारखी मोठीच आहे असे मला वाटते. संपूर्ण देशात भारत देशा वर मराठी राजवट होती तिचा प्रवास हा हिंदी भाषेचा अगोदर पासून सुरू होता. संपूर्ण जगावर मराठी लोकांचे राज्य असेल असे विचार सावरकरांच्या विचारांचे अखंड भारत करणे शक्य आहे हे अनेक सावरकरांच्या भाषणातून प्रगट झालेली आहेत सावरकरांचे भाषणे व संकल्पना हे विश्वावर राज्य असे आहेत. सुभाष चंद्र बोस व सावरकरांच्या अनेक भेटी झाल्या व त्या यशस्वीपणे सामोरे गेलो असतो तर भारताची फाळणी कधीच झाली नसती हे ही तितकेच खरे आ...

अयोध्या मधील राम मंदिराचे स्वप्नं साकार झाले पण रामराज्य कधी करणार आहात??

अयोध्या मधील राम मंदिराचे स्वप्नं साकार झाले आहे पण सावरकरांच्या विचारांचे अखंड भारत करणे आवश्यक आहे असे मला वाटते तरी मोदी जी असे पर्यन्त करणे आवश्यक असल्याचे आहेतरच इंडिया चे भारत होणे आवश्यक आहे असे मला वाटते. जागतिक पातळीवर भारत हा जगातील सर्वात पृथ्वीवर जन्मलेला प्रथम देश हा भारत देश आहे. आता भारत आर्थिक महासत्ता कधी होणार आहे हे पाहणे गरजेचे आहे रुपया चे किम्मत ही ऐंशी पैसे आहेत ती दहा रुपये कधी होणार आहे. आपली अर्थव्यवस्था ही जगात तिसरी होणार आहे ती कशी होणार आहे ?मे 2023 मध्ये दीड लाख विद्यार्थी परदेशात गेले आहेत ते बरेच काही सांगुन जाते ईथेच शिकून ईथेच नोकरी मिळणेही मुश्कील झाले आहे असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक विचार करून भारताची जगात प्रतिमा उंचावेल यांची खबरदारी घेतली पाहिजे तरच हा देश आर्थिक महासत्ता होईल.जे परदेशात जाऊन तिथेच स्थायिक झालेल्या लोकाना आपण कधी भारतात आणणं व त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांना नोकरी व व्यवसाय साठी मदत करणार आहात हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तरी माझी एक विनंती आहे की आपण आरक्षण विधेयक रद्द करण्यात यावा असे म...

मोदी यांच्या भेटीनंतर लक्षद्वीप व मालदीवचे महत्व वाढणार!!!!!

भारत हा जगातील सर्वात पृथ्वीवर जन्मलेला प्रथम देश आहे व तो जगात विश्वात टॅलेंट आहे. भारत हा जगातील एकमेव महागुरू आहे असे मला वाटते तरी मोदी जी यांनी दहा वर्षात जे काम व जनजागृती केली याला कोणीही बरोबरी करू शकत नाही त्यांची प्रतिमा व प्रतिभा या मुळे ते यशस्वीपणे कामे पूर्ण करण्यात तरबेज आहेत त्यांची काम करण्याची पद्धत ही एकप्रकारे कशाने तरी भारताचे नाव व प्रतिमा उंचावेल यांची जबाबदारी घेतली याचे उदाहरण म्हणजे "राममंदिर " याची निर्मिती ही फक्त बीजेपी करू शकते हे त्यांच्यातील नेतृत्व गुणात दिसले. मोदी जी हे भारताचे रोल मॉडेल आहेत हे संपूर्ण जगाला माहीत झाले आहेत. मी मॉस्को, रशिया येथे गेलो होतो तेव्हा मोदी यांच्या कामाची प्रशंसा केली होती त्यामुळे मोदी जी कुठेही गेले तरी ते भारताचे महत्व नक्किच वाढवणार यात मुळीच शंका नाही. पुढील पाच वर्षांत भारत नक्की तिसरा क्रमांक पटकावत विश्वात "विश्व गुरू " होणार आहे असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद दिला व कामे करावीत जेणेकरून कॉस्ट कट करुन अधिक कामे करावीत व बचत करून कुटीर उद्योग व गाई पाल...

प्रतेक पोलिस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकां साठी वेगळा कक्ष सुरू करण्यात यावा!!!!!

माननीय मुख्यमंत्री व पोलिस अधिक्षक,  महोदय,  मुंबईत 13 जुलै 2023 रोजी माननीय पोलिस आयुक्त श्री विवेक फणसाल कर जी यांनी जेष्ठ नागरिकांचा एक आनंद मेळावा भोईवाडा येथील पोलिस सभागृहात आयोजित केला होता. यामधे मुंबईतील जवळपास तीनशे जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या दरम्यान पोलिस आयुक्तांनी असे जाहीर केले होते की मुंबईत मध्ये प्रतेक पोलिस स्टेशन मध्ये जेष्ठ नागरिकां साठी एक वेगळ कक्ष सुरू केला जाईल व त्या मध्ये ज्येष्ठांचा प्रश्नावर व समस्ये चे निराकरण केले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते त्याची अंमलबजावणी केली आहे का ते माहीत करून घेणे हे प्रतेक जेष्ठ नागरिकांचा हक्क आहे आता तर वीस टक्केवारी ही जेष्ठ नागरिकांचा आहे तरी माझी एक विनंती आहे की मुंबईत व नवी मुंबई मध्ये असे कक्ष त्वरित सुरू करण्यात आले तर बरे होईल असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो असे मला वाटते तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठांचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी असे कक्ष महाराष्ट्रात प्रतेक पोलिस ठाण्य...

2024 मध्ये भाजपा येणार हा भ्रम असून जनताच निर्णायक ठरणार !!!!

मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार ने गेली दहा वर्ष सत्ता केली पण समाधानी कोणीही नाही असे मला वाटते अजून लोकाना पंधरा लाख दिले नाहीत. 370 कलम काश्मीर राज्यातील रद्द करण्यात आले पण अद्याप तेथील परिस्थिती बदलली नाही तिथे जाऊन तिथेच स्थायिक झालेल्या लोकाना अध्याप रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. काश्मीर ब्राह्मण यांची वाताहात झाली होती ती अजून तशीच आहे तरी माझी एक विनंती आहे की आपण प्रथम त्यांची संख्या जास्त कशी करायची याचा विचार केला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता तयार करून पाक ने हडप केलेला प्रांत घेऊन आपल्या पक्षाची ताकद दाखवून दिली तर बरे होईल असे मला वाटते. इतर पक्षांना Ed दाखवून व आपण कसे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे असे सांगणे म्हणजे स्वतः बदल अधिक आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते. स्वतःशी प्रामाणिक राहून प्रसिद्ध न घेता लोकांची सेवा करून भारताची जगात प्रतिमा निर्माण करण्याची जबाबदारी घेतली तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो व भारत हा विश्व गुरू होऊ शकतो असे मला वाटते. त्यासाठीच बलिदान, शौर्य,त्याग, देशभक्तीची, देशप्र...

क्रिकेटपटू बेसावध असताना हरणे निश्चित होते!!!!

भारतासमोर आवाहन असताना ही तो बेसावधपणे सामोरा जातो अणि हरतो व आपल्या च पायावरच दगड मरत आहे असेच चित्र पाहावयास मिळाले आहे.  ऑस्ट्रेलिया संघाने तर प्रतेक खेळाडूच्या कमतरतेचा अभ्यास केला तर भारत हा बेभरवशाचा खेळ करणारा देश आहे हे मानसशास्त्र उमजले तर नक्की आपण आपल्या भावना समजायला मदत होईल असे मला वाटते. ऑस्ट्रियन खेळाडू हे अभ्यासू आहेत त्याची प्रचिती प्रतेक खेळाडू मध्ये दिसून येत होती तर आपल्या संघाने नामुष्की पत्करावी लागली याला कारणीभूत आहेत फक्त तीन फलंदाज व फक्त एक गोलंदाज असताना सामना वानखेडे स्टेडियमवर का नाही ठेवला?? गुजरात मध्ये सामना ठेवता व खेळपट्टी कशी बनवायची हे ही माहित नाही ही एकप्रकारे शोकांतिकाच आहे. असे असताना आपण कुठली अपेक्षा ठेवता येईल हे अपेक्षा भंग केला आहे असे मला वाटते. ऑस्ट्रियन क्रिकेटपटू संघांनी तर चक्क विश्वचषक वर स्वतःशी तंगडी ठेवली होती ही एकप्रकारची भारताची शोकांतिकाच आहे असे मला वाटते.  तरी तळागाळापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे पराभवाचा धक्का सर्व भारतीयांना बसला आहे. तरी माझी एक विनंती आहे की आपण हा सामना वानखेडे स्टेडियमवर वर भर...

WNC NAVY मॅराथॉन तरुणांचा सहभाग सोळा हजारांचा!!!!!

इंडियन ऑईल पुरस्कृत अशी ही आशियात मोठी मॅराथॉन WNC NAVY मॅराथॉन आज 19th नोव्हेंबर 2023 आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आली होती त्या मध्ये सोळा हजार तरुण व तरुणीने उपस्थिती दर्शवली हे या मॅराथॉन प्रमुख वैशिष्टय़े आहे. तरुणांना व जेष्ठ नागरिकांना अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या स्पर्धेत सहभागी झाले होते जेणेकरून आपली आरोग्य अधिक चांगले राहील असा विचार करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मी ही या वयात मॅराथॉन मध्ये सहभागी झालो होतो ही माझी दोनशे व्ही मॅराथॉन असावी मी एप्रिल 1999 पासून मॅराथॉन सुरवात केली ती रायगड परिक्रमा ही पंधरा किलोमीटर कठीण व अवघड मॅराथॉन होती. मी बेचाळीस किलोमीटर मॅराथॉन 14th जानेवारी 2014 मुंबई स्टँडर्ड चार्टर्ड मॅराथॉन पूर्ण केली. एकवीस किलोमीटर चा दहा ते पंधरा मी पूर्ण केला आहेत. अजून मी तीस वर्षे मॅराथॉन मध्ये सहभागी होणार आहे. शारीरिक तंदुरुस्ती साठी प्रत्येकानी मॅराथॉन मध्ये सहभागी होणे आवश्यक आहे असे मला वाटते हा एक उत्सव साजरा करणाऱ्यांना आनंदाची पर्वणीच असते तरी प्रत्येकानी nevy व टाटा मॅराथॉन सहभागी व्हावे असे माल वाटते.  प्रसाद तुळशीराम मांजरेकर....